१९५२ : स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक: काही इंटरेस्टिंग गोष्टी! - Ep2 - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

डॉ. उदय निरगुडकर

१९५२ : स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक: काही इंटरेस्टिंग गोष्टी! – Ep2

पारतंत्र्यातून नुकताच बाहेर पडला भारत देश १९५२ साली पहिल्यांदा निवडणुकांना सामोरा गेला. शिक्षणाचं प्रमाण कमी असलेल्या त्याकाळातील देशात या निवडणुका कशा घ्याव्यात हा एक प्रश्नच होता. तेव्हा सर्वसामान्यांना जवळची वाटतील अशीच चिन्ह तेव्हाच्या पक्षांनी धारण केली. म्हणजे उदा. काँग्रेस आपला प्रचार केला ‘बैलजोडी’ चिन्हावर, कम्युनिस्ट पार्टीनं केला ‘विळाकोयता’ चिन्हावर तर जनसंघानं प्रचार केला, ‘पणती’ या चिन्हावर. त्यांच्या प्रचारपद्धतीही काहीशा हटके होत्या. या आणि अशा अनेक कुतुहूल जागरूक करणऱ्या गोष्टी जाणून घ्या या एपिसोड मधून!

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१