कडू वास्तवाची गोड कहाणी - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

दीपक नागरगोजे

कडू वास्तवाची गोड कहाणी

दीपक नागरगोजे यांनी बीड जिल्ह्यातील आर्वी गावात शांतीवन या संस्थेची स्थापना केली आहे. उसतोडणी कामगार, तमासगीर कलावंत, आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी शांतीवन काम करत आहे. शांतीवन प्रकल्प देणग्यांवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण व्हावा हे दीपक यांचे स्वप्न आहे.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं औरंगाबाद २०१८ या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१