१९८०-१९८४ निवडणुका : मातेचा अस्त आणि पुत्राचा उदय पाहिलेला काळ - Ep7 - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

डॉ. उदय निरगुडकर

१९८०-१९८४ निवडणुका : मातेचा अस्त आणि पुत्राचा उदय पाहिलेला काळ – Ep7

देशात आघाड्यांचं राजकारण सुरू झालं. कॉंग्रेसमध्ये आधीच दोन गट पडले होते. देशानं जनता पार्टीला नाकारून पुन्हा इंदिरा कॉंग्रेसला भारताची सत्ता दिली आणि याच काळात पंजाब मधील दहशदवाद फोफावला! याच दहशदवादानं इंदिरा गांधींची हत्या केली आणि देशानं एक तडफदार नेतृत्व गमावलं. पोकळी निर्माण झाली, मात्र ती लगेचच भरून निघाली एका उमद्या, तरुण तेजामुळे; ते नाव होतं राजीव गांधी! ‘युथ आयकॉन’ बनलेल्या राजीव गांधींनी मातेच्या पावलावर पाऊल टाकत देशाला नवी स्वप्न दाखवली आणि त्यादिशेनं भारताचा प्रवास सुरू झाला. याच दोन निवडणुकांविषयी जाणून घेऊ या भागात.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१