१९५७-१९६२ निवडणुका : भारतातील दिग्गज नेत्यांचे उदयपर्व! - Ep3 - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

डॉ. उदय निरगुडकर

१९५७-१९६२ निवडणुका : भारतातील दिग्गज नेत्यांचे उदयपर्व! – Ep3

बलरामपूरनं एक सुपुत्र या देशाला दिला, ज्यानं पुढे एका अनोख्या नेतृत्त्वाची प्रचीती देशवासियांना दिली, ते म्हणजे अर्थातच अटलबिहारी वाजपेयी! पंडित नेहरूंच्या सावलीत एक स्वतंत्र वृक्ष निर्माण झाला, ज्यांनं देशाला सावली दिली त्या इंदिरा गांधी! या आणि अशा अनेक दिग्गज नेत्यांचा उदय हा १९५७, १९६२ या निवडणुकींच्या दरम्यान झाला. पुढे त्यांनी त्यांचा स्वतंत्र इतिहास घडवला, मात्र त्यांना मुत्सद्दी राजकारणी म्हणून घडवणाऱ्या कुठल्या घटना कारणीभूत ठरल्या त्या जाणून घेऊ या भागात.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१