बारावीपर्यन्तचे शिक्षण, तरी शासनाला दखल घ्यावी लागली असे कर्तृत्त्व! - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

शालू कोल्हे

बारावीपर्यन्तचे शिक्षण, तरी शासनाला दखल घ्यावी लागली असे कर्तृत्त्व!

गोंदिया जिल्ह्यात तलाव आहेत पण त्यात वनस्पती, मासे नाहीत, म्हणजे तलाव मेले आहेत. त्यावर अवलंबून असणारा ढिवर समाज स्थलांतरित होऊ लागला. ही धोक्याची घंटा लक्षात घेत शालू कोल्हे यांनी शेतीत नांगरणी करावी तशी तलावाची नांगरणी केली आणि आपल्या गावसकट ६३ तलाव पुनरुज्जीवित केले. समाजातल्या लोकांना रोजगार दिला, गावात दारूबंदी केली, कौटुंबिक हिंसा थांबवली आणि महिला सबलीकरण केले. शिवाय शासनाला दखल घेण्यास भाग पाडले. बारावी शिकलेली एक महिला एवढे कार्य कसे करू शकते? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर सज्ज व्हा ऐकायला या निसर्गकन्येला! डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेली मुलाखत नक्कीच प्रेरणादायी ठरेल!


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१